Home महाराष्ट्र शिवसेना-भाजपचा धुव्वा उडवत मनसेचा ‘या’ ग्रामपंचायतीवर विजयी झेंडा

शिवसेना-भाजपचा धुव्वा उडवत मनसेचा ‘या’ ग्रामपंचायतीवर विजयी झेंडा

मुंबई : राज्यात शुक्रवार 15 जानेवारी रोजी 34 जिल्ह्यातील 12 हजार 711 ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. या ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यात ग्रामपंचायत निवडणुकांच्या रिंगणात पूर्ण ताकदीनिशी उतरलेल्या मनसेने 29 ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनसेने 29 ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे. अंबरनाथमधील काकोळी ग्रामपंचायतीत मनसेचा सरपंच विराजमान होणार आहे. शिवसेना-भाजप युतीच्या पॅनलचा धुव्वा उडवत मनसेनं बाजी मारली. अंबरनाथमधील काकोळी ग्रामपंचायतीत 7 पैकी मनसेचे 4 सदस्य विजयी झाले.

महत्वाच्या घडामोडी-

नागपूरच्या गडावर काँग्रेसचं वर्चस्व; 53 ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा विजय

कोकण म्हणजे शिवसेना हे समीकरण केवळ माझ्यामुळे होतं- नारायण राणे

‘या’ ग्रामपंचायतीत रामदास आठवलेंच्या पॅनलचा मोठा विजय

“मंगळवेढ्यात राष्ट्रवादीला धक्का; 13 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा विजयी भगवा फडकला”