Home महाराष्ट्र “महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं आता बघवत नाही”

“महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं आता बघवत नाही”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पंतप्रधान कार्यालयात भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

15 जुलै फडणवीस आणि भुजबळ भेटतात (निरोप घेऊन?) 16 जुलै फडणवीस दिल्ली ला जातात 17 जुलै शरद पवार दिल्लीला जाऊन मोदींना भेटतात. महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं आता बघवत नाही, असं अंजली दमानिया यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री आहेत, कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवारांचा आशिर्वाद आहे”

“…म्हणून शरद पवारांनी घेतली पंतप्रधानांची भेट”; जयंत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण

“पंतप्रधान मोदींनी सर्टिफिकेट दिलं म्हणून योगी सरकारचं यूपीमधलं अपयश लपत नाही”

…त्यामुळे विरोधकांनी शरद पवारांना बळीचा बकरा बनवू नये- रामदास आठवले