Home महाराष्ट्र ठाकरे सरकारचा सत्यानाश झाला पाहिजे- निलेश राणे

ठाकरे सरकारचा सत्यानाश झाला पाहिजे- निलेश राणे

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण आलेला असतानाच मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे शासकीय बंगल्यात राहत सुद्धा नाही तरीदेखील त्यांच्या बंगल्यावर करोडोचा खर्च कशासाठी?? शेतकऱ्याला द्यायला पैसे नाही पण बंगले चकाचक करायला व नवीन गाड्या घ्यायला ह्या सरकारकडे पैसे आहेत. ह्या ठाकरे सरकारचा सत्यानाश झाला पाहिजे., असं ट्विट करत निलेश राणे यांनी सरकारवर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“अभिनेत्री क्रिती सॅनोनचा नवा हाॅट ग्लॅमरस लूक पाहिलात?”

मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधींचा खर्च करणारं ठाकरे सरकार कंत्राटदारधार्जिणं- प्रवीण दरेकर

गेल्या 5 वर्षात फडणवीसांनी ओबीसींचा कोणता प्रश्न सोडवला ते सांगावं?- विजय वडेट्टीवार

“काँग्रेसच्या ‘या’ नेत्यामुळं शरद पवारांचं पंतप्रधानपद हुकलं”