Home महाराष्ट्र रश्मी ठाकरेंबद्दल बोलताना, दीपाली सय्यद यांचा गंभीर आरोप, म्हणाल्या, मातोश्रीवर खोकं येणं...

रश्मी ठाकरेंबद्दल बोलताना, दीपाली सय्यद यांचा गंभीर आरोप, म्हणाल्या, मातोश्रीवर खोकं येणं बंद झाल्यानं रश्मी ठाकरेंना…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ठाकरे गटाच्या डॅशिंग नेत्या दीपाली सय्यद यांनी आज अखेर ठाकरे गट सोडण्याची घोषणा केली आहे. मात्र ही घोषणा करतानाच, त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

रश्मी ठाकरेंना मुंबई महापालिकेतील खोके ‘मातोश्री’वर येणं बंद झाल्याची मोठी खंत आहे, असा गंभीर आरोप दीपाली सय्यद यांनी यावेळी केला. त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

हे ही वाचा : संजय राऊतांच्या जामिनीची माहिती मिळताच, उद्धव ठाकरेंचा राऊतांना फोन, म्हणाले…

दरम्यान, येत्या शनिवारपर्यंत शिंदे गटात प्रवेश करत असून त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी मी इथे आले आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे जी जबाबदारी देतील, ती स्वीकारण्यास मी तयार असल्याचंही दीपाली सय्यद यांनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

तानाजी सावंत म्हणाले, आदित्य ठाकरे कोण आहेत?; आता आदित्य ठाकरेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले…

राष्ट्रवादीवर बोलताना, मनसे नेत्याची जीभ घसरली, म्हणाले…

“ठाण्यात जोरदार राडा; जितेंद्र आव्हाडांनी बंद पाडलेला हर हर महादेव चा शो, मनसेकडून पुन्हा सूरू”