नितीन गडकरी चांगला माणुस पण चुकीच्या पक्षातला- अशोक चव्हाण

0
298

मुंबई : मोदी सरकारला सत्तेत येऊन 7 वर्ष पुर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर टीका केली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकारने केलेला कायदा जर परिपूर्ण होता तर तो सर्वोच्च न्यायालयात का टिकला नाही?, त्यांनी मराठा समाजाची दिशाभूलच केली होती, असा आरोप अशोक चव्हाणांनी फडणवीसांवर केला.

भाजप नेते व रस्ते विकास आणि वाहतूक क्षेत्रातील नितीन गडकरी म्हणजे चुकीच्या पक्षातील चांगला आणि कार्यक्षम माणूस असं त्यांचे वर्णन करावं लागेल. यांच्या कामाचं कौतुक करताना त्यांचे अधिकार काढून घेण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून केले जातात. त्यांची कोंडी केली जात आहे, असं देखील अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“…मग राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून माझ सरकार काय करणार आहे याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं”

राज्यात सध्या ओबीसींसाठी कोणतंच आरक्षण उरलेलं नाही- देवेंद्र फडणवीस

आरक्षणविरोधात भाजपची वेगळी विचारधारा, ते दुतोंडी चेहऱ्याने वावरतात- नवाब मलिक

राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून पैसे मिळत नाहीत- रोहित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here