पवार कधी शिवसेनेला तंगडं वर करायला सांगतील आणि कधी…; अतुल भातखळकरांचा शिवसेनेला टोला

0
401

मुंबई : दिल्लीला शरद पवारांच्या कर्तृत्वाची नेहमीच भीती वाटत आली. पवारांची हत्तीची चाल व वजिराचा रुबाब उत्तरेच्या ‘जी हुजुरी’ नेत्यांना अडचणीचा ठरला असता. त्यातून पवार बेभरवशाचे नेते असल्याची हाकाटी कायम सुरू ठेवली गेली., असं शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखात म्हटलं होतं. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हो तर, पवार कधी शिवसेनेला तंगड वर करायला सांगतील आणि कधी कुठे भूकंप येईल याची काय शाश्वती? असं ट्विट करत अतुल भातखळकरांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आप्पा, तुम्ही अजूनही आमच्यात आहात; धनंजय मुंडेंनी जागवल्या आठवणी

महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड; आजोबांसाठी रोहित पवारांच्या शुभेच्छा

“ठाकरे सरकार ही शरद पवारांची अलीकडच्या काळातील सगळ्यात मोठी बेरीज”

“टप्प्यात आला की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतोच”; सांगलीत जयंत पाटलांच्या पोस्टरची जोरदार चर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here