16 फेब्रुवारीपासून पेंग्विन पहायला याचचं हं! पण खबरदार जर…; आशिष शेलारांचा सरकारवर हल्लाबोल

0
508

मुंबई : वाढत्या कोरोना रूग्णांच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गृहविभागानं नव्याने आदेश बजावून शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातले आहेत. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

भायखळ्याला पेंग्विन पहायला 16 फेब्रुवारी पासून याचचं हं! सरकारचं असं आमंत्रण आलय बर का!पण खबरदार जर जयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला जमलात तर.. असे सरकारचे आदेश पण आलेत. त्यामुळे सांभाळा! अजब वाटले तरी नियम पाळा!! ठाकरे सरकार करेल, तेच नियम आणि तेच कायदे!, असं ट्विट करत शेलारांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी 

दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; अँडरसनसह 4 खेळाडू संघाबाहेर

“राज्यपालांसारखाच मंत्रिमंडळालाही मान, एका हाताने टाळी वाजत नाही”

मनसे-भाजप युतीवर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण; म्हणाले…

“राज्यपालांच्या विमान प्रवासाबाबत सगळे विरोधक एकसूरात टिका करतायेत, पण…”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here