Home महाराष्ट्र राज्य सरकारने ‘निसर्ग’ चक्रीवादळग्रस्तांना दिलेली मदत पुरेशी नाही- नारायण राणे

राज्य सरकारने ‘निसर्ग’ चक्रीवादळग्रस्तांना दिलेली मदत पुरेशी नाही- नारायण राणे

सिंधुदुर्ग : राज्य सरकारने ‘निसर्ग’ चक्रीवादळग्रस्तांना दिलेल्या मदतीचा फेरविचार करावा, अशी मागणी करत भाजप खासदार नारायण राणे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

निसर्ग चक्रीवादळ झालं, तेव्हा मी तिथेच होतो. मी नुकसान पाहिलं आहे. राज्य सरकारने ‘निसर्ग’ चक्रीवादळग्रस्तांना दिलेली मदत पुरेशी नाही, असं नारायण राणे म्हणाले. ते ‘टीव्ही 9’ मराठी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

दरम्यान, रायगड, रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना झालेली मदत तुटपुंजी आहे, असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शरद पवार हे माझ्या वडिलांच्या वयाचे; बापाला मुलाचं ज्ञान कमीच वाटतं- देवेंद्र फडणवीस

राष्ट्रवादीकडून राजू शेट्टींना आमदारकीची खुली ऑफर; तशी शरद पवारांचीच इच्छा

ते येत आहेत तर चांगलं आहे, ज्ञानात भर पडेल; कोकण दौऱ्यावरून शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना चिमटा

ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयाला देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा; म्हणाले…