Home छत्रपती संभाजीनगर “…म्हणून उध्दव ठाकरेंनी आमदारांना जाऊ दिलं”; ‘या’ नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

“…म्हणून उध्दव ठाकरेंनी आमदारांना जाऊ दिलं”; ‘या’ नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

छत्रपती संभाजीनगर : जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्या गावात उद्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार असून याच पार्श्वभूमिवर गटाचे नेते अंबादास दानवे यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे आताही मुख्यमंत्री राहिले असते मात्र त्यांनी आमदार जाऊ दिले, असा दावा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला होता. यावर आता दानवे यांनी प्रतिक्रिया दिली.

ही बातमी पण वाचा : जळगावात भाजप-शिवसेनेच्या बॅनरवर अजितदादांचा फोटो; चर्चेला पुन्हा उधाण

अजित पवारांच्या म्हणण्यात तथ्य असले तरी हाच ठाकरी बाणा आहे, जे जातील त्याला जाऊ द्या पुन्हा शिवसेना मोठी करू. त्यांचे मन तिकडे आणि शरीर इकडे होते, त्याचमुळे उद्धव ठाकरे यांनी आमदारांना जाण्यापासून रोखण्याची भूमिका घेतली नव्हती, असा गौप्यस्फोट अंबादास दानवे यांनी केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

…तर एकनाथ खडसेंचे जावई आत्महत्या करतील; शरद पवारांचं मोठं विधान

“…तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात”; भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

“रवींद्र जडेजाच्या फिरकीसमोर हैदराबाद फलंदाजांचे लोटांगण, चेन्नईचा हैदराबादवर 7 विकेट्सने दणदणीत विजय”