टाॅस जिंकून भारताचा बाॅलिंगचा निर्णय; भारतीय संघात ‘या’ दोन खेळाडूंच पदार्पण

0
142

अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील आज दुसरा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यातून भारताकडून २ खेळाडू पदार्पण करत आहे. भारतीय संघाने अंतिम 11 जणांच्या संघात 2 बदल केले आहेत.

भारताकडून इशान किशन आणि सुर्यकुमार यादव हे दोघे पदार्पण करणार आहेत. या दोघांचेही हे आंतरराष्ट्रीय पदार्पण असणार आहे. इशान शिखर धवनच्या ऐवजी सलामीला फलंदाजी करेल. तर सुर्यकुमारला अक्षर पटेल ऐवजी संघात संधी मिळाली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; नारायण राणेंचं अमित शहांना पत्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळवली- चंद्रकांत पाटील

मोठी बातमी! सचिन वाझेंना 10 दिवसांची पोलीस कोठडी

‘सिक्सर किंग’ इज बॅक! सलग चार षटकार ठोकत युवराजने केले चाहत्यांचे मनोरंजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here