Home क्रीडा भारत विरूद्ध इंग्लंड चाैथा टी-20 सामना! इंग्लंडने टाॅस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा...

भारत विरूद्ध इंग्लंड चाैथा टी-20 सामना! इंग्लंडने टाॅस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील आज चाैथा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

इंग्लंडने मालिकेत 2-1 ने आघाडीवर असून आजचा सामना जिंकत मालिका जिंकण्याचा इंग्लंड नक्कीच प्रयत्न करणार. तर भारत या सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न नक्की करेल.

असा असेल भारतीय संघ :

रोहित शर्मा, के एल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सुर्यकुमार यादव, ॠिषभ पंत, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, राहुल चहर

महत्वाच्या घडामोडी –

मंत्रालयाची पाटी बदलून त्या ठिकाणी जम्बो सर्कसची पाटी लावा- निलेश राणे

अभिनेते सतिश काैशिक कोरोना पाॅझिटिव्ह; स्वत: ट्विट करत दिली माहिती

“न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आलेल्या मराठी अभिनेत्रीने पुन्हा शेअर केले आपले BOLD फोटोज”

“भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”