Home महाराष्ट्र कुणी आरोप केला म्हणून धनंजय मुंडे राजीनामा घेणार नाहीत- जयंत पाटील

कुणी आरोप केला म्हणून धनंजय मुंडे राजीनामा घेणार नाहीत- जयंत पाटील

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणु शर्मा या तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली. यानंतर विरोधकांकडून वारंवार त्यांच्या राजीनामा मागितला जात आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कोणी आरोप केला म्हणून धनंजय मुंडे राजीनामा घेणार नाहीत, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे., असंही जयंत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“भारतीय क्रिकेटर हनुमा विहारीचं भाजप खासदाराला खणखणीत प्रत्युत्तर; म्हणाला…”

“पोलिसांनी तातडीने सत्य बाहेर आणलं पाहिजे”

नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरावर NCB ची धाड

धनंजय मुंडेंवर होणाऱ्या बलात्काराच्या आरोपावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया; म्हणाले…