Home महाराष्ट्र बाळासाहेब थोरातांनी मोदी सरकारवर केले ‘हे’ गंभीर आरोप; म्हणाले…

बाळासाहेब थोरातांनी मोदी सरकारवर केले ‘हे’ गंभीर आरोप; म्हणाले…

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 वर्षांच्या काळात एकही नवा उपक्रम उभा केला नाही. रोजगार देणारे सार्वजनिक उपक्रम ते आपल्या उद्योगपती मित्रांना देत आहेत, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.  ट्विट करत  थोरातांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

भाजप सरकारने त्यांच्या काळात एकही सार्वजनिक उपक्रम निर्माण केलेला नाही. आता मात्र खासगीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. काँग्रेस सरकारच्या काळातील लाखो लोकांना रोजगार देणारे सार्वजनिक उपक्रम आता मोदी सरकार उद्योगपती मित्रांना देत आहेत, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“देवेंद्र फडणवीस सध्या अस्वस्थ आहेत, त्यांचं स्वप्नभंग झाल्यामुळेच ते अशी वक्तव्यं करत आहेत”

बॉलिवूडला आणखी एक मोठा धक्का; प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सरोज खान काळाच्या पडद्याआड

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादाचा फटका शिवसेनेला बसत असला तरी…; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेवर निशाणा

चौथीची पोरगी पण सांगेल की ठाकरे सरकारचं काही खरं नाही; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर निशाणा