…तर मोदी सरकारही पाडलं जाऊ शकतं; अण्णा हजारेंचा इशारा

0
378

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बोलताना आता केंद्र सरकारवर भाष्य केलं आहे.

देशातील कोणत्याही पक्षाच्या हाती उज्ज्वल भवितव्य नाही आहे. सगळे राजकीय नेते सत्ता आणि पैशांच्या मागे धावत आहेत. अशा स्थितीत जनसंसद मजबूत झाली पाहिजे. या माध्यामातून लोक जागे झाले तर, देशातील मोदी सरकारही पाडलं जाऊ शकतं, असं अण्णा हजारे यांनी यावेळी म्हटलं.

देशातील सर्वच पक्षांचे लोक केवळ सत्ता आणि पैशात गुरफटून गेले आहेत. प्रत्येक सरकार स्वातंत्र्याचा अर्थ जर स्वैराचार असा घेऊन वागत असेल तर जनता बुलंद झाली पाहिजे आणि सरकारला पाडता आलं पाहिजे, असंही अण्णा हजारे यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“…तर कंगनाविरोधात अटक वॉरंट काढू”

…तर मी राजीनामा द्यायला तयार आहे- विजय वडेट्टीवार

आमदार रोहित पवारांनी घेतली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट

ठाकरे सरकारकडून बेरोजगारांसाठी मोठी संधी; 17 हजार 372 बेरोजगारांना मिळाला रोजगार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here