कंगणा रणाैतविरूद्ध शिवसेनेचं आंदोलन; कंगणावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
295

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भारताला 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले असं वक्तव्य अभिनेत्री कंगना रणौतने केलं असून यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरुन आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यानंतर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली असून कंगणाविरोधात आंदोलन करण्यात आलं आहे.

हे ही वाचा :…तर आज बाळासाहेबांनी संजय राऊतांच्या थोबाडीत दिली असती; चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल रेल्वे स्थानकाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं आहे.

कंगनाने केवळ देशाचाच नाही तर देशाला स्वातंत्र्य मिळून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा देखील अपमान केला आहे. त्यामुळे कंगनाने देशाची माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं यावेळी करण्यात आली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“औरंगाबादेत शिवसेनेचा मोर्चा; मनसेची टीका, मोर्चाचे सोंग करण्यापेक्षा…”

कराडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा बायका-पोरांसह मोर्चा

औरंगाबादेत वाढत्या महागाई विरोधात आज शिवसेनेचा मोर्चा; संजय राऊत करणार नेतृत्व

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here