लॉकडाऊन हटवा, अन्यथा…; प्रकाश आंबेडकरांचा राज्य सरकारला इशारा

0
158

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वाधित संसर्ग असलेल्या भागांना हॉटस्पॉट म्हणून घोषित केलेल्या भागांमध्ये यावर्षापेक्षा गेल्यावर्षी म्हणजेच 2019 साली जास्त लोकांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य विभागाची ही माहिती आहे. त्यामुळे राज्य सरकारने पूर्णपणे लॉकडाऊन हटावावा आणि खऱ्याअर्थाने अनलॉक करावा, अन्यथा आम्ही 10 ऑगस्टनंतर कधीही रस्त्यावर उतरून कायदा हातात घेऊ असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

दरम्यान, एसटी महामंडळ संकटात आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांना दोन महिने पगार नाही. एसटी रस्तावर कधी धावेल त्याची तारीख सांगा. सरकार हे सांगणार नसेल तर 10 ऑगस्टनंतर कधीही आम्ही रस्त्यावर उतरु, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सलाम! मातृनिधनाचं दुःख बाजूला सारून आरोग्यमंत्री कर्तव्यावर रुजू

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरुन कंगणा राणावतचे आदित्य ठाकरेंना ‘हे’ 7 प्रश्न

वाढदिवसाचे सेलिब्रेशन टाळले; जितेंद्र आव्हाड यांचे प्लाझ्मादान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here