नोव्हेंबर अखेरपर्यंत महाराष्ट्र पूर्णतः सुरु होईल; विजय वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण

0
158

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र आता कोरोनाचा संसर्ग कमी होत चालल्याने हळूहळू हा लॉकडाऊन शिथिल करण्यात येत आहे. तसंच नोव्हेंबर अखेरपर्यंत महाराष्ट्र पूर्णतः सुरु होईल असं मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

लॉकडाऊन दरम्यान राज्यात लावलेले निर्बंध टप्प्याटप्याने शिथिल करण्यात येत आहेत. शिवाय या महिन्याच्या अखेरीस राज्यातील स्थिती पूर्वपदावर आणली जाईल आणि डिसेंबरपासून सर्व जनजीवन पूर्वपदावर येईल., असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

तुमच्या बाजूने बोललं तर ठीक, अन्यथा घरात घुसून खेचणार का?; अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर गिरीश महाजनांचा सरकारला सवाल

“स्वतःचा पक्ष एका वर्षात बरखास्त करण्याची वेळ ओढावलेल्या नारायण राणेंनी शिवसेनेला घरी बसवण्याची स्वप्न बघू नयेत”

शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार- वर्षा गायकवाड

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या सगळ्याची किंमत मोजावी लागेल- प्रविण दरेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here