भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना त्यांच्या गावात सत्ता राखता आली नाही- बाळासाहेब थोरात

0
423

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांच्याच मूळगावात पराभव पत्करावा लागला. यावरुन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधलाय.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना त्यांच्या गावात सत्ता राखता आली नाही, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी चंद्रकांत पाटील आणि भाजपला टोला लगावलाय.

दरम्यान,अंतिम निकाल हाती येतील तेव्हा काँग्रेसच्या ताब्यात 4500 ग्रामपंचायती असतील, असंही थोरात म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

जय-पराजय विसरून ग्रामविकासासाठी एकत्र या-अजित पवार

…त्यानंतर शिवसेनेला अक्कल आली पाहिजे होती; पश्चिम बंगाल निवडणुकीवरुन फडणवीसांचा टोला

भाजप सहा हजारापेक्षा जास्त जागांवर विजयी होईल- चंद्रकांत पाटील

सांगली जिल्ह्यात काँग्रेस अव्वल; 49 जागा काँग्रेसच्या खिशात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here