बरं झालं, मुख्यमंत्र्यांची कोरोनाची भिती गेली आणि ते बाहेर पडले; मनसेचा खोचक टोला

0
368

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी राजकिय बंड पुकारला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच फेसबुक लाईव्ह येत जनतेशी संवाद साधला.

मी आजच वर्षा बंगला सोडून मातोश्रीला जाणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं. भाषण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लगेच वर्षा बंगला सोडून मातोश्रीकडे रवाना झाले.यावरून आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही  वाचा : भाजपाचे हिंदुत्व सत्तेसाठी कि महाराष्ट्र हितासाठी?; दिपाली सय्यद यांचा सवाल

फेसबुक लाईव्ह, कोमट पाणी, सोशल डिस्टन्स, सहानभूती,नुसत्या शाब्दिक कोट्या, भावनिक गोष्टी,victim कार्ड ह्यांनीच गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राची वाट लावली. असो या सगळ्यात एक बर झालं मुख्यमंत्रांची करोना ची भीती गेली आणि ते बाहेर पडले., असा टोला संदीप देशपांडे यांनी यावेळी लगावला.

महत्त्वाच्या  घडामोडी – 

शिंदे बरोबर गेलेल्या 18 आमदारांनी आमच्या सोबत संपर्क केला; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराचा गौप्यस्फोट

महाराष्ट्रात जे सत्तेचे महाभारत होत आहे, ते भाजपाचे षडयंत्र”

सत्तेसाठी तडफडणार्‍या, नेत्यांच्या तुलनेत हा बाणेदारपणा लैच भावला; मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर अभिनेते किरण माने यांची भावनिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here