उद्धव ठाकरे तुमच्यात हिंमत असेल तर मला अटक करा; किरीट सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

0
315

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केल्याचं पहायला मिळत आहे.

किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावे 19 बंगले असल्याचा आरोप केला आहे. तसेच मुख्यमंत्री पदाची खुर्ची वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांचे 19 बंगले रातोरात गायब केले, असा आरोपही किरीट सोमय्यांनी यावेळी केली. अशातच आता सोमय्यांनी आता मुख्यमंत्र्यांना आवाहन दिलं आहे.

हे ही वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 365 दिवस साजरी व्हायला हवी- राज ठाकरे

मी उद्या सकाळी 11.30 वाजता सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये हजर होणार. उद्धव ठाकरे हिंमत असेल तर करा मला अटक, असं म्हणत किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे. तसेच, मी पुराव्याशिवाय एकही शब्द बोलत नाही. यांनी केलेले घोटाळे याचा हिशोब चार्टड अकाउंटंट किरीट सोमय्या जनतेचा ऑडीटर बनून सागेल, असं सोमय्यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

आम्हीही मराठ्यांच्या पोटचे आहोत, आम्हालाही मराठा आरक्षण द्यायचं आहे; गोंधल घालणाऱ्यांना अजितदादांनी झापलं

“किल्ले शिवनेरीवर शिवजयंती उत्साहात; आदित्य ठाकरेंसह अनेक मोठ्या नेत्यांची उपस्थिती”

निकोलस पूरन-राॅवमेन पाॅवेलची झुंजार खेळी व्यर्थ; रोमहर्षक सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर 8 धावांनी विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here